राजुरा (ता.प्र) कोरोणा विषानुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजुरा तालुक्यातील कही गावात आज असे चित्र पहायला मिळाले. काही ठिकाणी गावकèयांनी बाहेरच्या व्यक्तींना चक्क गावबंदी केली आहे तर काही ठिकाणी गावपातळीवर कोरोना बद्दल जनजागृती करण्यात येत आहे.
Author: Maha Vidarbha
नगर परिषद च्या वतीने सॅनिटायझर मास चे वितरण
गडचांदुर (ता.प्र) कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषद गडचांदूर येथील कर्मचाऱ्यांना तसेच पोलिसांना सॅनिटायझर मास चे वितरण नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्षा सविता सुरेश टेकाम ,मुख्यअधीकारी डॉ. विशाखा शेळकी व आरोग्य सभापती जयश्री ताकसांडे ,पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांचे हस्ते वितरण करण्यात आले, याप्रसंगी नगर परिषद चे अधिकारी, व कर्मचारी उपस्थित होते.
संचारबंदी भंग करणार्या २१ जणांवर चंद्रपूर पोलिसांची कारवाई
चंद्रपूर : जगभरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असताना भारतातही ही संख्या वाढत आहे. वैद्यकीय सूत्रानुसार यावर केवळ अलिप्त राहणे,घरात राहणे हाच इलाज असून त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी संचार बंदीच्या संपूर्ण काळात घरीच राहावे, प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज केले. दरम्यान आज दि.२५ मार्चला […]
जिल्हाभरात जनता कफ्र्यूत कडकडीत बंद
अकोला दि. २२ । कोरोना व्हायरसला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पुकारलेल्या एकदिवसीय जनता कफ्र्यूला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जगभरात थैमान घालणाèया कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी देशभरात स्वयंस्फूर्तीने ‘जनता कफ्र्यू‘ पुकारण्याचे आवाहन केले होते. सोबतच २२ ते २४ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत अकोला लॉकडाऊनचा प्रभाव शहरासह संपूर्ण […]
२१ दिवस लॉकडाउन; जनजीवन ठप्प
चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यातील २० मजूर तेलंगानात अडकले असून, या मजूरांना तेलंगणातील गावकNयांनी गावाबाहेर काढल्याने हे मजूर अडचणीत आले आहे. या मजूरांना आपल्या गावापर्यंत प्रशासनाने सुखरूप आणावे यासाठी आम आदमी पार्टीच्या नेत्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी महाराष्ट्र आणि तेलंगाना प्रशासनासोबत पाठपुरावा करीत आहे. पवनपार, गुंजेवाही, खैरी, तांबेगडी मेंढा येथील २० मजूर असून, ते तेलंगानातील कोट्टागुड्डम […]
आजपासून जिल्ह्याच्या सीमा बंद
राज्यात कोरोना व्हायरसने बाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता जनतेच्या सुरक्षेसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला काही कठोर निर्णय घेण्याचे निर्देश दिले असून उद्या पासून चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद करून एसटी बस, खासगी ट्रव्हल्स, टॅक्सी आदी वाहनांना जिल्ह्यात प्रवेशबंदी घातली जाणार असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज दि.२३ […]
उश्राळमेंढा येथील ४ सोलर स्ट्रीट लाईटची चोरी
नागभीड तालुक्यातील ऊश्राळमेंढा येथील सयुक्त वनव्यवस्थापन समीतीच्या माध्यमातुन तळोधी बा. वनविभागाचे मार्गदर्शनात वाघाचा बंदोबस्त होण्याचे दृष्टीने २० सोलर स्ट्रीट लाईट लावण्यात आले होते. परंतु नुकतेच चोरट्यांनी त्यातील ४ सोलर लाईट चोरून नेले. ऊश्राळमेंढा येथे वनविभा गाकडुन संयुक्त वनव्यव स्थापन समीतीला ग्राम विकासासाठी जवळपास २५ लाख रुपयाचा निधी मंजुर झाला. त्यात समीतीने गावात असलेली वाघाची दहशत […]
जनता कफ्र्यूला सिंदेवाहीकराचा प्रचंड प्रतिसाद
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना दि.२२ मार्च २०२० रविवार रोजी सकाळी ७ ते रात्रौ ९ पर्यंत आपण सर्व नागरिक ‘स्वतः जनता कफ्र्यू’ करावा असे आवाहन केले असता सिंदेवाही शहरात बस स्टॉप वर कुणीही रस्त्यावर फिरता नी दिसत नाही आणि चौका चौकात शुकशुकाट .व शांत दिसत आहे पूर्ण पणे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले […]
ब्रम्हपुरी तालुक्यातील जनतेचा कफ्र्यूला उत्तम प्रतिसाद ; रस्ते ओसाड
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील १० महानगरे पूर्णपणे लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्याच पाश्र्वभुमीवर नगर परिषद व ग्रामपंचायत प्रशासनाने संपूर्ण बाजारपेठ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्यातच दि. २२ मार्च सकाळपासूनच संपुर्ण देशात जनता कफ्र्यूला पुकारण्यात आले ब्रम्हपुरी व तालुक्यातील जनतेने त्यास उत्स्पुâर्त प्रतिसाद दिलेला आहे. व्यापारी प्रतिष्ठाने आणि […]










