चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना ई पास काढावा लागत आहे. मात्र एस. टी बसने जातांना काढावा लागत नाही. त्यामुळे खाजगी वाहनाने जाणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. म्हणूनच कदाचित्त सण उत्सवासानंतर ई पासची गरज रहाणार नाही. असा अंदाज वर्तविल्या जात आहे.
Related Articles
असा असणार जनता कर्फ्यू
*जिल्ह्याधिकाऱ्यांनी जाहीर केलेले ४ दिवसाचे जनता कर्फ्यू त्यामध्ये आवश्यक गरजांची दुकाने उघडी राहणार बाकी सर्व बंद. *कोरोनाचा वाढता प्रसार पाहून सदस्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. *तसेच आज सी. ए असोशिएशन स्वेच्छेने २० सप्टेंबर पर्यंत कडक जनता कर्फ्यूचा करण्याचा निर्णय घेतला आहे. *सराफा असोशिएशनने सुद्धा ९ तारखेपासून ८ दिवसाचे बंद पाळणार आहे.
कोरोनाच्या तिस-या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्या – आ. सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर महानगर तसेच ग्रामीण भागासाठी २० ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर चे वितरण आर्य वैश्य स्नेह मंडळाला दिली रूग्णवाहीका भेट
राज्यात कोरोनाची तिसरी लाट उद्भवणार असल्याचा अंदाज टास्क फोर्ससह अनेक तज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र या तिस-या लाटेचा सामना प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांबाबत सरकार गंभीर नाही. वैद्यकिय सुविधांचा अभाव आहे. चंद्रपूर जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या तर वाढतच आहे, मृत्युदर सुध्दा वाढत आहे. व्हेटीलेटरच्या सुविधेअभावी रूग्णांना जीव गमवावा लागला आहे. चंद्रपूर जिल्हयात शासकीय रूग्णालयांमध्ये फक्त ८४ व्हेटीलेटर […]


