चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना ई पास काढावा लागत आहे. मात्र एस. टी बसने जातांना काढावा लागत नाही. त्यामुळे खाजगी वाहनाने जाणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. म्हणूनच कदाचित्त सण उत्सवासानंतर ई पासची गरज रहाणार नाही. असा अंदाज वर्तविल्या जात आहे.
Related Articles
निष्ठेने सेवा करणारी नवी पिढी पुढे यावी – डॉ.प्रकाश बाबा आमटे
– पद्मश्री डॉ.मंदाकिनी व डॉ.प्रकाश बाबा आमटे यांना जीवनगौरव, अर्चना मानलवार यांना सेवार्थ सन्मान प्रदान चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्या सेवेचे संस्कार आमच्यावर झाले. आपले जीवन समाजासाठी आहे, या जाणीवेने गडचिरोलीतील अतिदुर्गम हेमलकसा येथे वैद्यकीय सेवेला आम्ही दापत्यांनी वाहून घेतले. आम्ही करत असलेल्या कामाचा प्रभाव आमच्या मुलांवर झाला. आज आमची तिसरी पिढी […]
भारत आणि युरोपीय देशांत व्यापारासोबतच प्रेम आणि स्नेह देखील घट्ट व्हावा
“युरोपियन डे” समारंभात व्यक्त केली अपेक्षा “ग्लोबल वॉर्मिंग” विरुद्ध लढण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचे आवाहन मुंबई, ता. 4 : भारत आणि युरोपीय देशातील संस्कृतिक संबंध, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच “इन्वेन्शन आणि इनोवेशन” चा प्राधान्याने विचार करावा व वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य वाढावे; यासाठी महाराष्ट्र सतत सोबत राहील, दोन्ही देशांत व्यापार वाढावा पण प्रेम व स्नेहदेखील घट्ट […]
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात सात कोरोना पॉझिटिव्ह
* गत 24 तासात आठ कोरोनामुक्त * आतापर्यंत 22,669 जणांची कोरोनावर मात * ॲक्टीव पॉझिटिव्ह 92 चंद्रपूर, दि. 9 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात आठ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सात कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 23 हजार 153 झाली असून […]



