चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना ई पास काढावा लागत आहे. मात्र एस. टी बसने जातांना काढावा लागत नाही. त्यामुळे खाजगी वाहनाने जाणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. म्हणूनच कदाचित्त सण उत्सवासानंतर ई पासची गरज रहाणार नाही. असा अंदाज वर्तविल्या जात आहे.
Related Articles
*चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १५ पॉझिटीव्ह*
आतापर्यंतची बाधित संख्या १८४ ; ९४ जण कोरोना आजारातून झाले बरे ; ९० बाधितांवर उपचार सुरू चंद्रपूर (का. प्र ):चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रविवारी एकाच दिवशी १५ बाधित पुढे आले आहेत. एका दिवसातील ही सर्वात मोठी संख्या आहे. त्यामुळे कालपर्यंत १६९ असणारी बाधितांची संख्या वाढून आता १८४ झाली. जिल्ह्यात सध्या उपचारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९४ आहे. […]
शहीद स्मृतीस्थळावर हंसराज अहीर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण
देशाच्या स्वातंत्र्यासाठी भारत मातेच्या अगणीत सुपूत्रांनी आपले बलिदान दिले सर्वस्व गमावले या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या हौतात्म्यातुन मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी विद्यमान व भावी पिढ्यांना राष्ट्र समर्पित कार्यातून स्वातंत्र्याला चिरायू राखायचे आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृह परीसरातील क्रांतिवीर शहीद बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या शहीदस्थळी ध्वजारोहण केल्यानंतर पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर […]
कामगारांवरील अन्याय सहन करणार नाही – आ. किशोर जोरगेवार
*सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांसाठी एम.ई.एल. समोर यंग चांदा ब्रिगेडचे आंदोलन. चंद्रपूर(का.प्र ):दिनांक :- ०८/०२/२०२१ मागील 15 ते 20 वर्षापासून चंद्रपूर फेरो अलाय प्लांट इम.ई.एल. येथील सुरक्षा रक्षक कंपणीची मालमत्ता सुरक्षीत ठेवण्याचे काम करत आहे. मात्र स्वताच्या स्वार्थासाठी यातील काही कामगारांना शारिरीक व वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरविण्यात आले आहे. हा कामगारांवर अन्याय असून हा अन्याय आम्ही सहन […]



