*जिल्ह्याधिकाऱ्यांनी जाहीर केलेले ४ दिवसाचे जनता कर्फ्यू त्यामध्ये आवश्यक गरजांची दुकाने उघडी राहणार बाकी सर्व बंद.
*कोरोनाचा वाढता प्रसार पाहून सदस्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
*तसेच आज सी. ए असोशिएशन स्वेच्छेने २० सप्टेंबर पर्यंत कडक जनता कर्फ्यूचा करण्याचा निर्णय घेतला आहे.
*सराफा असोशिएशनने सुद्धा ९ तारखेपासून ८ दिवसाचे बंद पाळणार आहे.



