

Related Articles
अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होतील उत्तीर्ण ; जून अखेर लागणार निकाल
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जून अखेरीस लावण्याचे नियोजन असून अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सामाईक प्रवेश परिक्षा (CET) घेण्यात येईल, ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली […]
लवकरच जनता कर्फ्यू केंद्राची परवानगी मिळाली -पालकमंत्री वडेट्टीवार
चंद्रपूर (का.प्र ):जिल्ह्यात वाढते कोरोना रूग्ण आणि मृत्यूसंख्या लक्षात घेता जिल्ह्यात समूह संसर्गाची भिती व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून येत्या बुधवार पासून जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू करावा, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज दि.५ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जनता कर्फ्यू संदर्भात […]



