चंद्रपुर

गणेशोत्सवानंतर ई पासची गरज नाही?

चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना ई पास काढावा लागत आहे. मात्र एस. टी बसने जातांना काढावा लागत नाही. त्यामुळे खाजगी वाहनाने जाणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. म्हणूनच कदाचित्त सण उत्सवासानंतर ई पासची गरज रहाणार नाही. असा अंदाज वर्तविल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.