चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना चंद्रपूर (का. प्र ):कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्वतः च्या वाहनाने जातांना नागरिकांना ई पास काढावा लागत आहे. मात्र एस. टी बसने जातांना काढावा लागत नाही. त्यामुळे खाजगी वाहनाने जाणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. म्हणूनच कदाचित्त सण उत्सवासानंतर ई पासची गरज रहाणार नाही. असा अंदाज वर्तविल्या जात आहे.
Related Articles
जिल्ह्यात वीज पडून 3 जण ठार तर 2 महिला जखमी
चंद्रपूर : जिल्ह्यात आज दूपारपासून विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसादरम्यान तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून 3 जण ठार तर 2 महिला जखमी झाल्याची घटना आज रविवारी घडली. यामध्ये एक महिला गंभीर जखमी आहे. पहिली घटना ब्रह्मपुरी तालुक्यात आवळगाव शेतशिवारात घडली. यामध्ये 1 महिला ठार झाली तर 1 महिला गंभीर जखमी झाली. दुसरी घटना सावली तालुक्यात घडली […]
डॉ.सुधाकर रामचंद्र मामीडवार यांचे दुःखद निधन
श्री. सुधाकरराव रामचंद्र मामीडवार अभय व हर्ष मामीडवार यांचे वडील यांचे आज १ वाजून ७ मि. ला पहाटे दुःखद निधन झाले. गत काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. आणि आज त्यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. सुधाकर मामीडवार हे अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावाचे होते. मायqनग मध्ये इंजिनियरिंग ची डिग्री घेतल्यानंतर सुरूवातीच्या काळात ते डब्ल्युसीएल ला […]
प्रवास्यांच्या सुरक्षतेसाठी प्रवासी वाहतूक बसेसची योग्य तपासणी करा – आ. किशोर जोरगेवार
समृध्दी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २५ प्रवास्यांना आपला जिव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रवासी बसेच्या सुरक्षतेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत प्रवास्यांच्या सुरक्षतेसाठी प्रवासी वाहतुक बसेसची फिटनेस तपासणी करुन वाहण आणि वाहकांचीही शारीरीक व मानसीक तपासणी करावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबधित अधिका-यांना केल्या आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय […]



