राज्य सरकारने 30 सप्टेंबर पर्यंत लॉकडाउन कामय राहणार असल्याचे जाहिर केले आहे .
Related Articles
मागण्या मान्य करा, अन्यथा राज्य ठप्प पडेल आमदार सुधाकर अडबाले यांची विधान परिषदेत मागणी
Posted on Author Maha Vidarbha
गडचिरोली : जुनी पेंशन योजना लागू करावी व अन्य मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य सरकारने या मागण्या सोडविण्यासाठी साधी चर्चा सुद्धा कर्मचाऱ्यांसोबत केली नाही. संपाला ३ दिवस बाकी असताना सरकारने यावर तोडगा काढावा, अन्यथा राज्य ठप्प पडेल, अशी मागणी विधान परिषदेत आमदार सुधाकर अडबाले यांनी चर्चेदरम्यान केली. अंशदायी […]
लाचेच्या सापळयात दोघे जणांना रंगेहाथ अटक
Posted on Author Maha Vidarbha
तक्रारकर्ती हि मौजा चिमुर ता. चिमुर जि. चंद्रपुर येथील रहीवासी असुन ती शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमुर येथे तासिका / मानधन तत्त्वावर गणित व अभियांत्रिकी चित्रकला निर्देशक म्हणुन नेमणुकीस आहे. तक्रारकर्ती यांचे माहे फेब्रुवारी / २०२२ ते मे / २०२२ पर्यंतचे चार महिन्याचे मानधन काढुन दिल्याचे मोबदल्यात व उर्वरित पुढील तिन महिन्याचे मानधन काढण्याचे कामाकरिता […]



