चंद्रपुर

राजस्थानातून तेलंगाना जाणाऱ्या २१ लोकांना चंद्रपूर पोलिसांनी थांबविले

चंद्रपूर (का.प्र.)शहरात नाकाबंदी सुरू असताना बॉर्डर चुकवत आलेल्या सर्व २१ जणांना पोलिसांनी थांबवून सुरक्षित ठिकाणी नेले. या सर्व लोकांची राहण्याची, खाण्याची सोय जिल्हा प्रशासन करणार आहे. गुरूवारी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान शहरातील जटपुरा गेट परिसरात ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.