चंद्रपूर : अतिवृष्टीमुळे शहरातील वस्त्यांमध्ये तसेच नदीच्या काठावरील गावांमध्ये पाणी शिरते. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. याशिवाय जीवितहानी होऊन सार्वजनिक मालमत्तांचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. अशावेळी परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करा, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) दिले. चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे […]
मूल – मुल तालुक्यात काल झालेल्या आकस्मिक अवकाळी वादळ वारा अकाली पावसामुळे घराचे टीनचे छत उडून मोठया प्रमाणात नुकसान झाले.ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली. मुल तालुक्यातील १२ किलो मिटर अंतरावर असलेल्या टोलेवाही,चिरोली आणि कांतापेठ येथे घडली.यात तीन घरांचे छत उडून भिंती खचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घराचे पूर्ण छत […]
Ø गत 24 तासात 355 कोरोनामुक्त, 148 पॉझिटिव्ह तर 11 मृत्यू चंद्रपूर, दि.2 जून : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरेानाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या सातत्याने वाढतीवर आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे 207 ने जास्त आहे. जिल्ह्यात 355 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 148 जण नव्याने […]