

Related Articles
लग्नातील अन्नातून 300 लोकांना विषबाधा
लग्न समरंभ म्हणजे केवळ जल्लोष, उत्साह, जेवणावळी, डी जे च्या तालावर थिरकणे, नटणे मुरडणे एकंदरीतच सर्वत्र आनंदी आनंद मात्र ह्या उत्साहाच्या सोहळ्यादरम्यान काही विपरीत घडले तर मात्र दोन्ही पक्षांच्या जीवाला घोर लागतो. जर लग्न समारंभात कुठलीही अप्रिय घटना घडली आणि ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर तर मग मात्र सर्वांच्याच आनंदावर विरजण पडते. अशीच काहीशी घटना जिल्ह्यातील […]
आजचे कोरोना अपडेट
जिल्ह्यात बुधवारी एकही मृत्यु नाही, 6 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह चंद्रपूर, दि. 4 ऑगस्ट: गत 24 तासात जिल्ह्यात 6 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 15 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 15 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 10, चंद्रपूर […]
ट्रेवल्स चा मागील टायर फुटल्याने अपघात , 14 वराती जखमी
सिंदेवाही : पळसगाव (चिखलगाव) नजीक लग्नाच्या वरातीला घेवून जाणाऱ्या ट्रेवल्स चा मागील टायर फुटल्याने झालेल्या अपघातात अंदाजे 14 वराती जखमी झाले. ही घटना रविवार दि. 23 एप्रिल च्या संध्याकाळी तीन ते चार वाजता दरम्यान घडली. लग्नावरून वरात घेऊन येताना टायर फुटल्यामुळे पलटली , 10ते 14 प्रवासी किरकोळ जखमी, चिखलगाव जवळील घटना सविस्तर वृत्त असे की, […]



