

Related Articles
आवळगावकऱ्यांनी केली बाहेरच्यांना प्रवेश बंदी
आवळगाव (प्रति)पूर्वी व हल्ली खेडेगावात धाना वरती निसर्गाच्या कोपाने अळी पडल्यास गावातील गावकरी अळी बांधण्याचा कार्यक्रम हाती घेऊन अळीचा समूळ नायनाट करण्यासाठी रातभर जागरण भजन कीर्तन करुन गावा सभोवतालच्या सीमा बंद करून अळीबांधण्याचा कार्यक्रम करीत असत. हा परंपरेनुसार चालत आलेला समज होता. आता या विज्ञान युगात संसर्गजन्य रोग हा देवाचा नाही हे कोरोना या साथीच्या […]
गॅस सिलिंडर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २१ लाखांच्या गुन्ह्यात तीन आरोपी जेरबंद
गॅस सिलिंडर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २१ लाखांच्या गुन्ह्यात तीन आरोपी जेरबंद चंद्रपूर, दि. १५ जुलै : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि पडोली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत २१ लाख रुपयांच्या गॅस सिलिंडर चोरी प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीचे ३४२ गॅस सिलिंडर आणि सिलिंडर विक्रीतून मिळालेली […]
७२,३९४ पात्र लाभार्थ्यांपैकी ३१,३७९ नागरीकांनी घेतला लाभ
– केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्मान भारत योजना राबविली जात असून या योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच पात्र लाभार्थी नागरिकांना देण्यात येत आहे.चंद्रपूर मनपा क्षेत्रात पात्र लाभार्थ्यांपैकी ४३ टक्के म्हणजे ३१,३७९ नागरीकांनी या योजनेचा लाभ घेतला असुन शासकीय योजनेचा फायदा मिळण्यास […]



