

Related Articles
समाजाला विज्ञानासोबतच अध्यात्माची गरज – खा. बाळुभाऊ धानोरकर
चंद्रपूर – विज्ञानाने प्रगती होते, मात्र अध्यात्माने संस्कार रुजते. त्यामुळे विज्ञानासोबतच समाजाला अध्यात्माची सुद्धा तेवढीच गरज असल्याचे प्रतिपादन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले. महाशिवरात्री व भजन संमेलनानिमित्य कोरपना तालुक्यातील वडगाव येथील कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांच्या हस्ते पार पडले. ग्रामगीताचार्य विठ्ठल डाखरे महाराज यांच्या संकल्पनेतून वडगाव […]
जादूटोण्याच्या संशयावरून दलित समाजातील वृध्द व महिलांना भर चौकात बांधून मारहाण !
चंद्रपूर :- फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्राला झालंय तरी काय आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 74 वर्ष पूर्ण झालीत आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत तसेच पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात श्याम मानव व नरेंद्र दाभोळकरसारखे विचारवंत आपला जीव तोडून इतकंच नव्हे तर नरेंद्र दाभोळकर सारख्या विचारवंतानी आपल्या प्राणाची आहुती देऊनही महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या […]

