*एका महिन्यात जिल्ह्यात ७ निर्घृण हत्या झाल्या गंभीर बाब आहे. यावर पालकमंत्र्यांचे मत पहा व्हिडीओ *तसेच जिल्ह्यात दारूबंदी होणार कि नाही. याबाबत पालकमंत्र्यांचे म्हणणे पहा हा व्हिडीओ
जिवती :- येत्या पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती उद्भभवू नये म्हणून सर्व नालेसफाईची कामे संबधीत यंत्रणांनी ३१ मे पर्यत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील शांतीनगर या भागाला लागून असलेल्या मुख्य नाल्याची सफाई संबधीत प्रशासनाने करावी अशी मागणी शांतीनगर वासीय करीत आहेत. पावसाळा सुरू होत असून शहरातील मान्सूनपूर्व कामे बाकी […]
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्तव्य सेतु केंद्राचे उद्घाटन, विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन तहसील कार्यालय हे सेवेचे केंद्र आहे. मात्र येथे सुरु असलेल्या गैरप्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहे. महत्वाचे कागदपत्र बनविण्यासाठी येथे गेलेल्या नागरिकांची हेडसांड होत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी नि:शुल्क सेवा देणारे कर्तव्य सेतु केंद्र सुरु करण्याचा निर्धार आपण केला होता. आज हे सेतू केंद्र […]
चंद्रपूर (का.प्र) – सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अनेक हत्येच्या घटना समोर आल्या पुन्हा महिन्याच्या शेवट शहरातील दाताला परिसरातील सिनर्जी वर्ल्ड येथे एकाची कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या करण्यात आली.मृतक हा बंगाली कॅम्प परिसरातील मनोज अधिकारी नामक व्यक्ती आहे, आरोपीनी मृतक मनोजला सिनर्जी वर्ल्ड परिसरातील फ्लॅट मध्ये बोलावून आरोपीनी त्याची हत्या केली.सध्या बंगाली कॅम्प परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली […]