
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षण क्षेत्रातील महामेरू, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे साई इंजिनिअरिंग तथा साई पाँलिटेक्निकल काँलेजचे संस्थापक मा. विठ्ठलराव येरगुडे यांचे दिर्घ आजाराने रात्रोला पंत यांच्या हाँस्पिटलमध्ये दु:खद निधन झाले. म्रुत्यु समयी त्यांचे वय ६७ वर्षाचे होते. त्यांना महाविदर्भ परिवारातर्फे भावपुर्ण श्रध्दांजली!



