

Related Articles
शाळा – महाविद्यालयातून जास्तीत जास्त नव मतदार नोंदणी करा – मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे
मतदार याद्या 100 टक्के अचूक होणे आवश्यक चंद्रपूर, : आगामी काळात निवडणुका असल्यामुळे प्रशासनासाठी समोरचे सहा-सात महिने तयारीचे राहणार आहे. या काळात अचूक मतदार यादी, नव मतदार नोंदणी, ईव्हीएम करीता गोडावून व्यवस्थापन आदी बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. 18 वर्षावरील कोणताही नागरीक मतदार नोंदणीपासून वंचित राहता कामा नये. विशेष म्हणजे जिल्ह्यातील नव मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी […]
चंद्रपूर व बल्लारपूर शहरात गुरुवार पासून जनता कर्फ्यू ची घोषणा
चंद्रपूर (का.प्र):- चंद्रपूर शहरात गुरुवारपासून जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे हा निर्णय व्यापारी व जनप्रतिनिधीं यांच्या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आला.सराफा व्यापाऱ्यांनी 9 सप्टेंबर पासून 16 सप्टेंबर पर्यन्त कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.जिल्ह्यात वाढते कोरोना बाधित बघता प्रशासनाने 4 दिवसांचा जनता कर्फ्यु करणार असल्याचे आज जाहीर केले.हा जनता कर्फ्यु चंद्रपूर व बल्लारपूर शहरासाठी लागू असेल […]

