राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात कमी होत असल्याने शासनाच्या सुचनेप्रमाणे जिल्ह्यातील कडक, प्रतिबंधात्मक निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या सोमवार सकाळी ७ ते ५ या वेळात सर्व दुकाने, प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे
Related Articles
मंत्रालय लिपिक आणि कर सहायक यांची टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करा – यंग चांदा ब्रिगेड ची मागणी
जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन मंत्रालय लिपिक आणि कर सहायक पदासाठी 31 मे 2023 ला घेण्यात आलेल्या उमेदवारांना विविध तांत्रिक अडचणी आल्याने त्यांच्या पात्रता होण्याची शक्यता कमी झाली आहे. यात टंकलेखन ची अट विद्यार्थ्यांना अडचणीची ठरत असून सदर अट रद्द करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत […]
राजुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व कारसह ₹10.45 लाखांचा मुद्देमाल जप्त
राजुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व कारसह ₹10.45 लाखांचा मुद्देमाल जप्त राजुरा : राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व हुक्का शिशाचा साठा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ₹10 लाख 45 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक […]
पर्यावरणाचे रक्षण आपल्या संस्कारात असायला हवे- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
चंद्रपूर : बालपणापासून आपल्या पैश्यांची बचत कशी करायची, याचे संस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे पर्यावरणाचे रक्षण करणे हे देखील आपल्या संस्कारात असायला हवे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. तसेच पर्यावरण रक्षणासाठी कुणाचा शोध घेत असाल तर एकदा आरश्यापुढे उभे राहा, तुमचा शोध संपून जाईल, असे आवाहनही त्यांनी केले. लखनऊ येथे आयोजित राष्ट्रीय जलवायू परिषदेत ते बोलत होते. लखनऊ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान […]



