

Related Articles
राज्यातील ८ जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पुर्ववत केल्यास हे महाविकास आघाडी सरकारचे मोठे यश, अन्यथा मोठे आंदोलन छेडणार : डॉ. अशोक जिवतोडे
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्यातील ८ जिल्ह्यातील कमी केलेले ओबीसींचे आरक्षण पुर्ववत करण्याची मागणी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी केली आहे. जर सदर मागणीची दखल घेवुन ओबीसींचे विविध जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत न केल्यास राज्यात मोठे आंदोलन छेडू असा एल्गार डॉ. अशोक जिवतोडे यांनी पुकारला आहे. याबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे मा. मुख्यमंत्री, मा. ओबीसी मंत्री, मा. […]
शुल्लक कारणावरून डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून ठार केले.
दि. ०९-०६-२०१३ रोजी मृतक नामे गजानन पंढरीनाथ गावंडे आपल्या लहान मुलास तहान लागल्याचे कारणावरुन खर्रा खाल्याने थुंकला, तेव्हा आरोपी नामे रमेश उर्फ श्याम पंढरीनाथ गावंडे यास मृतक त्याला पाहुन थुंकला असे वाटल्याने त्याने मृतकचे डोक्यावर कु-हाडीने वार करुन जखमी केले व जिवाने ठार केले. तसेच आरोपी क्र. १ रमेश गावंडे व आ.क्र. २ नामे श्रीमती […]
सावधान! राज्यात सोमवारपासून उष्णतेची तीव्र लाट
अवकाळी पाऊस हजेरी लावून गेल्यानंतर आता उष्णतेच्या लाटेचं संकट आलं आहे. सोमवारी २५ एप्रिलपासून २७ एप्रिलर्यंत अहमदनगर जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. या काळात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. केवळ अहमदनगरच नव्हे तर मध्य भारतातच ही उष्णतेची लाट आली येत आहे. पुढील पाच दिवस गुजरात राज्यात तसंच दक्षिण […]




