– कुठल्याही जाती-धर्माच्या आणि समाजावर बोट न दाखवता माणसात असलेले अवगुण, वाईट गुण दूर सारून असत्यावर सत्याचा विजय म्हणजे दसरा होय, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. सार्वजनिक राष्ट्रीय शारदा महोत्सव मंडळ येथे आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी महापौर संगीता अमृतकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, प्राध्यापक शाम धोपटे, यांची […]
अन्न, वस्त्र आणि निवारा यासह स्वांतत्र ही सुध्द मानवाची मूलभूत गरज आहे. शुरवीर क्रांतीकारकांच्या त्यागातून आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र अबादीत ठेवत देशाला बलशाली बनविण्याचे काम स्वातंत्र देशातील नागरिक म्हणून आपल्या कडून झाले पाहिजे. हर घर तिरंगा उपक्रम देशात राबविल्या जात आहे. हा उपक्रम चंद्रपुरात उत्सव म्हणून प्रत्येक घरी साजरा झाला पाहिजे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. […]
चंद्रपूर (का.प्र.)चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र देशासह राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे.कोरोनाचा उद्रेक झाल्यास सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र कोणीही आपला आजार लपवून ठेवू नये. रुग्णाची तपासणी करण्याची संपूर्ण तयारी जिल्ह्यात आहे.त्यामुळे पुढील काळात घराच्या बाहेर निघावे लागणार नाही. असेआठवड्याभराचे नियोजन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी […]