घुग्घुस(प्रति): आज सकाळी वर्धा नदीच्या चिंचोली घाटावर स्नान करण्यासाठी गेलेल्या १५ ते १६ वर्षे वयाच्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पृथ्वीराज आसुटकर,प्रेम गेडाम व प्रचार वानखेडे यांचा मृत्यूकामध्ये समावेश आहे. अद्याप मृत्यूदेह सापडलेले नाही. अल्पवयीन मुलांसमवेत नदीत स्नान करायला गेलेल्या अनिल गोगल व सुजल वनकर ह्यात असल्याची माहिती मिळाली आहे.
Related Articles
अग्निपथ योजने विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन.
चंद्रपूर:- केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.मेहबूब भाई शेख यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आले. सदर योजना ही निव्वळ धूळफेक करणारी असून, वाढलेल्या बेरोजगारी वर पांघरून घालण्यासाठी करण्यात येणारा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षात सैन्य भरती रखडली गेली असल्यामुळे सैन्य भरती करिता सराव करणाऱ्या तरुणांमध्ये मोठ्या […]
उंच भरारी घ्या,पण कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका-सपना मुनगंटीवार यांचे आवाहन
महिला आता प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कासमगिरी करून भरारी घेत आहे.पुरुषांच्या तुलनेत महिला मागे नाही.राजकारणात तर महिलांसाठी आरक्षणही आले आहे.देशातील सर्व क्षेत्र भारतीय नारीने व्यापले आहे.समाजसेवेतही महिला पुढे आहे.असे असले तरी कुटुंब तुटण्याचे प्रमाणही वाढत आहे,हे विसरून चालणार नाही.महिलांनी आपल्या कुटुंबाकडेही लक्ष दिले पाहिजे.उंच भरारी घ्या,पण कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन सपना सुधीर मुनगंटीवार यांनी […]
विदर्भातील शून्य सावली दिवस 17 ते 28 मे
शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे कारण ह्या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटासाठी सोडून जाते.तो क्षण आनी दिवस केव्हा आणि कुठे घडतो हे आपण वैद्न्यानिक दृष्टिकोनातून हे समजून घेण्यासाठी विदर्भातील सर्व शहर,ग्रामीण भागात निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन स्काय वाच गृप तर्फे करण्यात येत आहे. सूर्याचा उत्तरायण […]



