घुग्घुस(प्रति): आज सकाळी वर्धा नदीच्या चिंचोली घाटावर स्नान करण्यासाठी गेलेल्या १५ ते १६ वर्षे वयाच्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पृथ्वीराज आसुटकर,प्रेम गेडाम व प्रचार वानखेडे यांचा मृत्यूकामध्ये समावेश आहे. अद्याप मृत्यूदेह सापडलेले नाही. अल्पवयीन मुलांसमवेत नदीत स्नान करायला गेलेल्या अनिल गोगल व सुजल वनकर ह्यात असल्याची माहिती मिळाली आहे.
Related Articles
आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट
200 युनिट मोफत विजेच्या मागणीसह मतदार संघातील विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली असुन यावेळी चंद्रपूरकरांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी ही मागणी पुन्हा एकदा त्यांना केली आहे. या भेटी दरम्याण चंद्रपूर मतदार संघातील विविध महत्वांच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असुन चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी […]
मेंढपाळांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील – वनमंत्री मुनगंटीवार
चंद्रपूर : राज्यातील मेंढपाळांच्या समस्यांबाबत राज्य शासन संवेदनशीलतेने विचार करीत असून लवकरच पुन्हा बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळ बांधवांना दिले. मेंढ्यासाठी चराई कुरण राखीव करणेबाबत व मेंढपाळांच्या इतर समस्यांबाबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संजय गायकवाड, वन विभागाचे सचिव वेणुगोपाल […]
जिल्ह्यात कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 16 मे ते 31 मे 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे. या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, […]


