महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यात उद्यापासून १५ दिवस संचारबंदी (१४४ कलम लागू )

मुंबई : महाराष्ट्र कोरोनाची स्तिथी दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्ववभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. राज्यात उद्या १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून १४४ कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आवश्यक कामयाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. पुढील १५ दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.