मुंबई : महाराष्ट्र कोरोनाची स्तिथी दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्ववभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. राज्यात उद्या १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून १४४ कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आवश्यक कामयाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. पुढील १५ दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे.
Related Articles
दहावीची भूगोलाची तर नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द
मुंबई (मवृसे)राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीची शिल्लक असलेली भूगोल विषयाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. दरम्यान, इयत्ता नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा होणार नसल्याचेही गायकवाड यांनी जाहीर केले. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्रातील लॉकडाऊन स्थितीत ३० एप्रिलपर्यंत […]
कोरोनाः राज्यात पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपीस केंद्राची मान्यता
मुंबई (मवृसे) करोना उपचारासाठी महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. करोना प्रतिबंधासाठी केल्या जाणाèया उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल […]
महाराष्ट्रात कोरोना बांधितांची संख्या ३३५
मुंबई (मवृसे)महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या ३३५ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली आहे. १४ रुग्ण मुंबईत तर १ रुग्ण बुलढाण्यात पॉझिटिव्ह आढळल्याने ३२० वरुन रुग्ण संख्या थेट ३३५ वर गेली आहे. करोनाशी लढा देता यावा म्हणून महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अशात रुग्णसंख्या चांगलीच वाढते आहे […]



