

Related Articles
धानोरा नदीच्या पुलावरून पाणी ओसारल्यानं सुरळीत वाहतूक सुरू
चंद्रपुर :- अखेर पाचव्या दिवशी वर्धा नदीच्या धानोरा पुलावरून पाणी उतरले असून वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान धानोरा गावातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. 12 सप्टेंबर पासून वर्धा नदीच्या पात्रातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीला पूर आला त्यामुळे धानोरा पुलावरून पाणी वाहत होते.त्यामुळं धानोरा गावाचा संपर्क पाच दिवसांपासून तुटला होता.तर धानोरा गडचांदूर […]
नदीत उडी घेऊन २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या…
राजुरा – 29 जून ला रात्री वर्धा नदीच्या पुलावरून 23 वर्षीय अल्पेश लोचन व्याहाडकर या मुलाने उडी मारत आत्महत्या केली. अल्पेश हा राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथे राहत होता, सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. 30 जून ला पोलीस विभागाने वर्धा नदीत सर्च ऑपरेशन केले असता दुपारच्या सुमारास पोलीस कर्मचारी अशोक गरगेलवार, मंगेश मत्ते, […]
राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान !
◾समाजवादी पक्ष व एमआयएम तटसथाच्या भूमिकेत मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांचं पद हे रिक्त आहे. नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानतंर सभागृहात ‘जय श्रीराम’च्या […]



