

Related Articles
मोदी सरकारची 8 वर्षांची कामगिरी अभूतपूर्व़…
मोदी सरकारची 8 वर्षांची कामगिरी अभूतपूर्व़ ◾370/35-ए कश्मिर मुक्त ◾ईशान्य भारताचा उग्रवाद संपुष्टात ◾शेजारी राष्ट्रातून होणारी घुसखोरी नियंत्रणात – हंसराज अहीर चंद्रपूर : माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या कुशल नेतृत्वातील सरकारच्या 08 वर्षांच्या कार्यकाळात देश सुरक्षित,सामर्थ्यशाली , समृध्द व आत्मनिर्भरतेच्या दिशेने झेपावला आहे. पूर्वोत्तर राज्यांमधील उग्रवाद, हिंसाचार, अशांतता, तंटेबखेडे, हिंसक कारवायांना नेस्तनाबूत करीत भारत-बांगलादेश […]
व्यक्तीमत्व विकास’ विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन
*कौशल्य विकास विभागाद्वारे 17 डिसेंबरला आयोजन चंद्रपूर, दि. 14 डिसेंबर : जिल्ह्यातील युवक व युवतींकरिता व्यक्तीमत्व विकास या विषयावर रिनहान मल्टीबिानेस मॅन्युफ्रॅक्चरींग ॲन्ड सर्व्हिसेस प्रा. लि. चे कार्यकारी संचालक अशोक कासारवार हे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.सदर वेबीनार कार्यक्रम जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास व मार्गदर्शन केंद्र […]



