

Related Articles
शिवबाच्या महाराष्ट्रात वाघनख दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय याचा अभिमान : ना. सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाल्याचा अतिशय आनंद होत असून तमाम शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा हा क्षण ऐतिहासिक आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी आज केले. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त […]
अभियंताची गळफास घेऊन आत्महत्या
चंद्रपूर : घुग्घूस येथील गांधी नगर वेकोलीच्या वसाहतीत 28 वर्षीय विवाहीत युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी (11 जून) सायंकाळी घडली. वर्धन्य रमणय्या पेंडोटा (वय 28) असे मृत युवकाचे नावं आहे. आज सायंकाळी 5 वाजता दरम्यान सिलिंग पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तो विवाहीत असून त्यांनी अभियंताचे शिक्षण घेतले असून तो नौकरी करीत असल्याचे सांगितले […]
किटकजन्य आजारावर मात! हवी नागरिकांची साथ
चंद्रपूर : पावसाळा सुरू झाला आहे. या काळात किटकजन्य व जलजन्य आजार झपाट्याने पसरतात. या आजाराला दूर करण्यासाठी आरोग्य विभागासोबतच नागरिकांनीसुध्दा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. साधारणत: पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकूनगुणिया,जे.ई. हे आजार प्रामुख्याने वाढतात. आजार वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे डासाच्या घनतेत वाढ होते. पावसाळ्यात घराभोवती व परिसरात पाण्याचे डबके तयार होतात. या डबक्यातच डास अंडी टाकतात व डासाची उत्पती होऊन डास […]




