

Related Articles
धानोरा नदीच्या पुलावरून पाणी ओसारल्यानं सुरळीत वाहतूक सुरू
चंद्रपुर :- अखेर पाचव्या दिवशी वर्धा नदीच्या धानोरा पुलावरून पाणी उतरले असून वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान धानोरा गावातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. 12 सप्टेंबर पासून वर्धा नदीच्या पात्रातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीला पूर आला त्यामुळे धानोरा पुलावरून पाणी वाहत होते.त्यामुळं धानोरा गावाचा संपर्क पाच दिवसांपासून तुटला होता.तर धानोरा गडचांदूर […]
रेशनकार्ड नसलेल्या गरीब नागरिकांना धान्य उपलब्ध करण्यात यावे -आम.सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर (का.प्र.)-चंद्रपूर जिल्हयातील ज्या गरीब व गरजू नागरिकांकडे रेशनकार्ड उपलब्ध नाही अशा नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातुन धान्य उपलब्ध करण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाèयांकडे केली आहे. यासाठी जिल्हा वार्षीक योजना किंवा खनिज विकास निधी अंतर्गत निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी सुध्दा त्यांनी केली आहे.कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर केंद्र […]
चंद्रपुरात राज्य शासनाची प्रेतयात्रा
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पुढाकार, आमदार सुधाकर अडबाले यांची उपस्थिती चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रवींद्र टोंगे यांनी ११ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. परंतु, राज्य शासनाने या आंदोलनाची अजुनही दखल घेतलेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या उपस्थितीत रविवारी २४ सप्टेंबरला राज्य शासनाची […]



