जनतेच्या समस्या प्रलंबित न ठेवता प्राधान्य क्रमाने सोडवा – माजी मंत्री वडेट्टीवार
सर्व सामान्य जनता ही आपली किरकोळ कामे घेऊन शासकीय कार्यालयात येतात. मात्र अधिकाऱ्यांचा अडेलतट्टू पणा व टोलवाटोलवी यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वारंवार पायपीट करावी लागते. अधिकाऱ्यांच्या अशा गैरवर्तनाबाबत तक्रार आल्यास घरी केल्या जाणार नाही अशी स्पष्ट तंबी देत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली. ते सिंदेवाही येथील विश्रामगृहात […]